महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटी साठी वारकरी हे आपला संसार उघड्यावर टाकून दांडीची वाट धरतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. ‘पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी’ या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गजानन महाराज, मुक्ताई, निवृत्तीनाथ, संत एकनाथ यांच्या सह अनेक संतांच्या पालख्या-दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. यंदाची आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी आहे. या संदर्भातील बातम्या क्षणाक्षणाची अपडेट…
Loading...