तुम्हाला माहिती आहे का? भारतरत्नची सुरुवात कशी झाली


By Marathi Jagran09, Jan 2025 03:27 PMmarathijagran.com

भारतरत्न पुरस्काराचा इतिहास

भारतरत्न भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्याची सुरुवात 24 जानेवारी 1954 रोजी झाली याची सुरुवात भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती.

भारतरत्न मिळविणाऱ्या दिग्ग्जची यादी

देशाचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रामन यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

या क्षेत्रांमध्ये भारतरत्न दिला जातो

समाजसेवा, कला, विज्ञान, साहित्य आणि क्रीडा इत्यादी क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी भारतरत्न दिला जातो.

भारतरत्नने सन्मानित झाल्यानंतर या सुविधा उपलब्ध आहे

भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला शासकीय प्रमाणपत्रा व्यतिरिक्त वाहतूक निवास आणि सुरक्षा यासारख्या अनेक सुविधा पुरवल्या जातात.

भारतरत्न का देण्यात आला

देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महान व्यक्तींसाठी भारतरत्न पुरस्कारची स्थापना करण्यात आली हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे.

भारतरत्न पुरस्काराचे वैशिष्ट्ये

भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सन्मान देण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही हा सन्मान मरणोत्तरही दिला जाऊ शकतो.

मृत्यूनंतर ही भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ लागला

भारतरत्न पुरस्कार पूर्वी फक्त जिवंत व्यक्तींना दिला जायचा पुढे 1955 मध्ये नियम बदलले आणि हा सन्मान मरणोत्तरही दिला जाऊ लागला.

आतापर्यंत 53 जणांना भारतरत्न सन्मानित करण्यात आले

प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्कार सहसा प्रजासत्ताक दिनी दिला जातो आतापर्यंत 53 जणांना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

महान व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाली जीवनशैलीशी संबंधित सर्वात मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

स्वातंत्र्यपूर्व काळातील या पत्रकारांनी दिले पत्रकारितेला वळण