उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला आहे जो आराम देणारा ऋतू मानला जातो त्याचवेळी हवामानासोबत जीवनशैली देखील बदलते तसेच पावसाळ्यात आजार पसरण्याचा धोका देखील असतो
आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात खाज सुटण्याची समस्या पासून आराम मिळू शकणाऱ्या काही उपाय बद्दल सांगणार आहोत जाणून घेऊया
पावसाळ्यात खाज सुटण्याचा समस्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करावी या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ घाला किंवा कडुलिंबाची पाने घाला यामुळे तुमच्या शरीर संसर्ग मुक्त होईल.
जर तुम्ही पावसात भिजला तर तुम्ही ताबडतोब कपडे बदलावे कारण ओल्या कपड्यांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो शक्य तितक्या लवकर कपडे बदला.
तुम्हाला त्वचेची ऍलर्जी असेल तर बाहेर जाण्यापूर्वी मास्क घाला आणि धुळीपासून घराचे रक्षण करा कारण ऍलर्जीमुळे पावसाळ्यात खाज येण्याचा धोका वाढतो
खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल लावून मालिश करू शकता. कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात
पावसाळ्यात जास्त तळलेले मसालेदार आणि जड अन्न खाणे टाळा कारण या ऋतू शरीराची पचनशक्ती कमकुवत होते आणि खाज वाढू शकते
या गोष्टी सोबत तुम्ही खिचडी, भोपळ्याची भाजी, भोपळ्याचा सूप, आळशीचा रस, हळद, बडीशेप, धने आणि हर्बल चहा इत्यादी सेवन करू शकता.
लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहे जीवनशैलीशी संबंधित अशाच बातम्यांसाठी वाचत राहा marathijagran.com