ही आहेत भारतातील सर्वात जुनी शहरे एकदा नक्की भेट द्या


By Marathi Jagran01, Aug 2024 05:35 PMmarathijagran.com

भारतातील सर्वात जुनी शहरे

देशात अशी अनेक शहरे आहे ज्यांचा इतिहास हजारो वर्षाच्या आज आम्ही तुम्हाला अश्या शहरांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवी.

वाराणसी

हे शहर गंगा नदीच्या काठावर असलेले आहे ज्याला काशी असे म्हणतात हे भारतातील सर्वात जुने शहरांपैकी एक आहे.

हिंदू धर्माचे प्रमुख केंद्र

हे शहर 5000 वर्षाहून अधिक जुने आहे वाराणसी शहर हिंदू धर्माचे मुख्य केंद्र आहे आणि येथे असलेले विश्वनाथ मंदिर जगभर प्रसिद्ध आहे.

उज्जैन शहर

मध्य प्रदेशातील उज्जैन शहर 600 वर्ष इसवी सन पूर्वी एक सांस्कृतिक राजकीय आणि साहित्यिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

अवंती राज्याची राजधानी

अनेक साम्राज्यांचा उदय आणि पतन या शहराने पाहिला आहे. हे शहर महाभारत काळात अवंती राज्याची राजधानी होते.

पाटणा शहर

पाटणा शहर पूर्वी पाटलीपुत्र म्हणून ओळखले जाणारे सर्व धर्मांच्या यात्रेकरूसाठी महत्त्वाचे ठिकाणी आहे.

गुरुगोविंद सिंग यांचा जन्म

शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म येथे झाला बुद्धही त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पाटणाला गेले होते.

मथुरा शहर

येथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला हिंदूंसाठी पवित्र शहर आहे. मथुरा शहराचा उल्लेख प्राचीन महाकाव्य रामायण आढळतो.

तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी या शहरांना भेट द्यायला हवी. जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

जाणून घ्या, हेड मसाज केल्यास काय होते