चंदीगड मधील त्या घटनेपूर्वी कंगना या कारणांमुळे होती चर्चेत


By Marathi Jagran08, Jun 2024 01:36 PMmarathijagran.com

वादग्रस्त क्वीन कंगना रनौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद्याचे जुने नाते आहे अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादामुळे ती चर्चेत असते. कंगनाला कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हटले जाते.

कंगनाच्या कानशिलात लगावली

हिमाचल प्रदेशातील मंडी मधून नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकलेली कंगना पुन्हा एकदा वादात सापडली आहे चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्याने कंगनाला कानशिलात लगावली.

कानशिलात मारण्याचे कारण

शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रनौतने दिलेल्या वक्तव्यामुळे सुरक्षा कर्मचारी संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यावेळी महिलेची आई तेथे उपस्थित होती त्यामुळे तिने ही कृत्य केले.

स्वातंत्र्यासाठी भीक मागा

राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्रीने म्हटले की होते की, भारताला 1947 मध्ये भिक मागून स्वातंत्र्य मिळाले 2014 मध्ये पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर खरे स्वातंत्र्य मिळाले आहे.

कंगना शबानाची बाचाबाची

यासोबतच कंगना आणि शबाना आजमी यांच्यातही बाचाबाची झाली आहे पुलवामा हल्ल्यानंतर कंगनाने शबाना आजमी यांना तुकडे तुकडे यांची सदस्य म्हटले होते.

नेपोटिझम वर वक्तृत्व

कंगना तिच्या नेपोटिझम वरील वक्ततांमुळे चर्चेत आली आहे अभिनेत्रीने दिग्दर्शक करण जोहरला चित्रपटांचा माफिया असे म्हटले होते. स्टार किड्सला लॉन्च केल्याबद्दल त्याला फटकारले गेले होते.

तापसी आणि रीचा बी ग्रेड अभिनेत्री

कंगनाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि रिचा चड्ढा यांना बी ग्रेड अभिनेत्री म्हणून संबोधले होते त्यामुळे ती खूप चर्चेत आली.

रितिक रोशन वर आरोप

अभिनेत्रीने रितिक रोशन ला स्टुपिड एक्स म्हटले होते त्यानंतर अभिनेत्याने त्या तिच्यावर गुन्हा दाखल केला होता हा मुद्दाही चांगलाच तापला होता.

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेट साठी वाचत रहा jagran.com

उंच आणि सडपातळ दिसण्यासाठी फॉलो करा सोनाक्षी सिन्हाचा हा लुक